कोयना धरणातून विसर्ग कमी झाल्यास सांगलीत पाणीटंचाई. पालकमंत्री व आमदारांच्या दारी पाण्याची भांडी ठेवण्याचा इशारा.
प्रत्येक पत्र, भेट आणि उत्तर — नोंदीसह.
पालकमंत्र्यांच्या कार्यालयात भेट. विसर्ग न वाढल्यास दारी पाण्याची भांडी ठेवण्याचा इशारा दिला.
कोयना विसर्ग कमी झाल्याने संभाव्य पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.